Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
महाराष्ट्र Archives - Page 7 of 159 - TOD Marathi

TOD Marathi

महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंसह कुटुंबाच्या अडचणीत वाढ? ८ डिसेंबरला महत्वाची सुनावणी

मुंबई : ‘माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), त्यांच्या पत्नी रश्मी आणि चिरंजीव आदित्य व तेजस यांनी मोठ्या प्रमाणात बेहिशेबी संपत्ती जमवली असून त्याबाबत सीबीआय व सक्तवसुली संचालनालयामार्फत (ईडी)...

Read More

ठाकरे- आंबेडकरांच्या युतीपूर्वी शिंदेंचं ठरणार?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडी(Vanchit Bahujan Aghadi) यांच्या युतीच्या बातम्या आल्या. ही बातमी येत नाही तोच आणखीन एका नव्या युतीची बातमी आली. एकनाथ शिंदेंच्या(Eknath Shinde)...

Read More

स्वाभिमानीच्या लढ्याला अखेर यश, FRP बद्दल मोठा निर्णय

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टींनी (Raju Shetty) पुण्यात साखर आयुक्तालयावर आसूड मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस ऊसवाहतूक बंद केली होती....

Read More

शरद पवारांच्या लेखी शिवाजी महाराजांच्या विचारांना काहीच अर्थ नाही का? राज ठाकरेंचा प्रश्न

सिंधुदुर्ग: शरद पवार आजपर्यंत व्यासपीठावर भाषण करताना कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नव्हते. शिवरायांचं नाव घेतली की मुस्लीम मतं जातील, या भीतीने शरद पवार हे शिवाजी महाराजांचं नाव...

Read More

राज्यकर्ते रेड्यांची अवलाद, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य

पुणे : मंत्र्यांचं अर्ध काम अधिकारीच करत असतात. राज्यकर्ते जर बोलायचे असतील तर ज्ञानेश्नरांसारखं रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल. कारण राज्यकर्ते हे रेड्यांचीच अवलाद आहे. कारण त्यांच्या पाठीवर हात...

Read More

तीन तीन शिवजयंत्या साजऱ्या होतात, ही महाराजांची अवहेलना नाही का?

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देश आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा पाया घालून दिला. अजूनही जगभरात असे देश आहे, जिथे राजेशाही आहे. त्यावेळी त्यांनी राजेशाही अस्तित्वात ठेवायची असा विचार केला असता ...

Read More

“‘हे’ भाजपच्या राजकीय दिवाळखोरीचं प्रतीक” प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल

राज्यात आधीच विविध वक्तव्यावरून वातावरण तापलेलं असताना मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलंय. (Statement of Mangalprabhat Lodha in Shivpratap Din program) ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच...

Read More

“वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो तरी…” अजित पवार कडाडले

वाचाळवीरांना आवरा असे मी सातत्याने सांगतो आहे. तरी देखील यांच्या मनामध्ये काहीना काही कल्पना अशा येतात ते बोलायला एक जातात आणि त्यातून अर्थ वेगळा निघतो. साधी एक भूमिका देखील...

Read More

“ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच…” आता मंगलप्रभात लोढा बोलले

राज्यात आधीच विविध वक्तव्यावरून वातावरण तापलेलं असताना मंगलप्रभात लोढा यांनी एक वक्तव्य केलंय. ज्याप्रमाणे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका झाली होती, तशीच एकनाथ शिंदे यांची सुटका झाली, असं वक्तव्य त्यांनी...

Read More

साहित्यसृष्टीवर शोककळा; नागनाथ कोत्तापल्ले कालवश

  ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. नागनाथ लालूजीराव कोत्तापल्ले (वय ७४ ) यांचे अल्पशा आजाराने निधन...

Read More