TOD Marathi

राजकारण

“मुख्यमंत्र्यांसोबत एका व्यासपीठावर चर्चेसाठी तयार…” आदित्य ठाकरेंचं आव्हान

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Press Conference of DCM Devendra Fadnavis) घेत महाराष्ट्र राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पांना महाविकास आघाडी सरकारच कशा पद्धतीने जबाबदार आहे, याचा पाढा वाचला. यासाठी...

Read More

“माझ्या एका कॉलवर आमदार बच्चू कडू…” फडणवीसांचा गौप्यस्फोट

महाविकास आघाडी सरकारच्या अपयशामुळे महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले मात्र महाविकास आघाडीचे नेते त्याचा खापर हे विद्यमान सरकारवर फोडत आहेत. या संदर्भातले कागदपत्र देखील त्यांनी यावेळी सादर केले. (DCM Devendra...

Read More

‘ती’ भेट आणि रवी राणांची दिलगिरी, मात्र बच्चू कडू वेगळ्याच मूडमध्ये…

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरु होता. मतभेद झाल्यानंतर माझ्याकडून गुवाहाटीसंदर्भात काही वाक्यं निघाली. या वाक्यांमुळे बच्चू कडू आणि शिंदे गटातील आमदार दुखावले गेले असतील...

Read More

त्यांची दिलगिरी, पण यांचे वेगळेच सूर! कडू राजकारणाचा शेवट कसा होणार?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis ) यांनी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्या वादात मध्यस्थी केली. यानंतर...

Read More

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रकृतीच्या कारणास्तव ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (NCP Chief Sharad Pawar admitted in hospital) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस...

Read More

खासदार नवनीत राणा अडचणीत?

महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना ठाकरे गटाविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा अडचणीत आल्या आहेत. (Navneet Rana is in trouble in caste certificate case) बोगस जात...

Read More

उद्धव ठाकरेंशिवाय मिलिंद नार्वेकर जिंकले?

मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात MCA ची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीत अमोल काळे (Amol Kale) हे अध्यक्षपदी निवडून आले तर अन्य पदांवर मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड (Milind Narvekar,...

Read More

“राहुल गांधी आणि रावणामध्ये बरंच साम्य आहे”

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ झाला आहे. एकूण १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाणार आहे. महाराष्ट्रात ७...

Read More

“ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही”

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसान पासून झालेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर यानं सारखी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना भरीव मदत...

Read More

मनसेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच बदल पाहायला मिळाले. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत भाजपने आपला उमेदवार मागे घ्यावा म्हणून राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं होतं आणि...

Read More