TOD Marathi

भारत

दिल्लीतून केलं राज्यपालांना पाचारण, काय असणार कारण ?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari)  दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहे. राज्यपालांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना दिल्लीत बोलावण्यात आलेलं आहे, अशी चर्चा...

Read More

४० सोडाच, पण महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

नागपूर: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांसंदर्भात केलेला दावा फसवा असून महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, (DCM Devendra Fadnavis on border issue) अशी स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री...

Read More

…तर केंद्राचे हस्तक महाराष्ट्राचे लचके तोडतील, संजय राऊतांचा इशारा

मुंबई:  सध्या राज्यात एक अत्यंत हतबल आणि कमजोर सरकार आहे. त्यामुळेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील ४० गावांवर दावा सांगण्यास धजावले, (Karnataka CM on villages in Maharashtra Sangli district) असं...

Read More

“संतांच्या या पुरोगामी मातीचा गंध, विचार संपूर्ण देशात घेऊन जाऊ” राहुल गांधींचा संदेश

बुलढाणा :  काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रेनं ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश केला. पुढे २० नोव्हेंबरपर्यंत नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा असा प्रवास...

Read More

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत प्रियांका गांधींची एन्ट्री

बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो यात्रेनं जवळपास १८०० किमीचा टप्पा पार केला आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमधील प्रवास पूर्ण...

Read More

“राहुल गांधीच्या यात्रेचे पास..” कॉंग्रेसच्या लीगल सेलने केली तक्रार दाखल

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo Yatra) यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेतून राहुल गांधी (Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra) आपल्या सहकाऱ्यांसह कन्याकुमारी ते...

Read More

 UPI Payment : आता UPI पेमेंटवर येणार मर्यादा?

UPI Payment सुविधा अनेक लोक वापरतात. तुम्हीही ही सुविधा वापरत असाल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. आता UPI पेमेंटवर (UPI Payment) निर्बंध येण्याची तयारी सुरु आहे. बँक...

Read More

राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन, राऊत म्हणाले…

मुंबई : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेने (Congress Bharat Jodo Yatra) रविवारी महाराष्ट्रातील प्रवास आटोपून मध्य प्रदेशात प्रवेश केला आहे. प्रेम आणि सौहार्दाचा संदेश घेऊन निघालेल्या या यात्रेने जवळपास अर्धा...

Read More

‘ही’ गोष्ट भाजप नेत्यांना खुपते का? अमोल कोल्हेंचा प्रश्न  

पुणे:  छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) गनिमी कावा कळला नाही. राज्यपाल आणि भाजप नेत्यांकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी...

Read More

सूर्याचं अवघ्या ४९ चेंडूंत वादळी शतक

माउंट माऊनगानुई :  न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात (IND vs NZ) भारताच्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) जबरदस्त फटकेबाजी करत शतकी खेळी केली आहे. सूर्यकुमारने अवघ्या ५१ चेंडूंत १११ धावा काढल्या....

Read More