शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे ( Sambhaji Bhide ) यांनी महिला पत्रकाराशी बोलताना “आधी टिकली लावा, मग तुझ्याशी बोलतो” असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर...
मुंबई: महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे घेतलेले काही निर्णय बदलण्यात आले. त्यातच मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत...
सध्या राज्यात अनेक नेत्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आमदार संतोष बांगर, संदिपान भुमरे, रामदास कदम यांच्या कार्यकर्त्यांसह संवादाच्या व्हायरल व्हिडिओमुळे गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. (Viral...
राज्यातलं हे नवं सरकार ज्या परिस्थितीत अस्तित्वात आलं ते पाहता भारतीय संविधान, कायदेमंडळ, सभागृह यांच्या एकूण मर्यादांबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. कोण गटनेता, कोण व्हीप, कोण पात्र-कोण...
मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले. (Rajyasabha Election) मात्र मतमोजणीला विलंब होत आहे. कारण भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे (Yashomati Thakur, Jitendra...
राज्यसभा निवडणूक हे भाजपा आणि महाविकासआघाडी दोघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रत्येक मतही महत्त्वाचे आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकत्र ताकद...
‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलं होतं. त्यामुळे नव्या वादाला...
मुंबई: दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईच्या मुद्द्यावरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले, असं म्हणत त्यांनी मोदी...
टिओडी मराठी, धुळे, दि. 8 ऑगस्ट 2021 – कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा बालकांना शासकीय योजनांचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत. इतकेच नव्हे, तर या...