Yashomati Thakur

पत्रानं निर्णय पलटला, ‘तो’ फलक पुन्हा झळकला

मुंबई: महाराष्ट्र राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे घेतलेले काही निर्णय बदलण्यात आले. त्यातच मुंबईतील मंत्रालयातील प्रवेशद्वारावर संत...

Read More

“जर क्वालिटीचं काम नाही झालं तर…” काय म्हणाल्या यशोमती ठाकुर?

सध्या राज्यात अनेक नेत्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आमदार संतोष बांगर, संदिपान भुमरे, रामदास कदम यांच्या कार्यकर्त्यांसह संवादाच्या व्हायरल व्हिडिओमुळे गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. (Viral...

Read More

जरा कायद्याने वागा, एवढीच अपेक्षा… काय म्हणाल्या यशोमती ठाकूर?

राज्यातलं हे नवं सरकार ज्या परिस्थितीत अस्तित्वात आलं ते पाहता भारतीय संविधान, कायदेमंडळ, सभागृह यांच्या एकूण मर्यादांबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. कोण गटनेता, कोण व्हीप, कोण पात्र-कोण...

Read More

“मी काहीही चुकीचे केलेले नाही,” जितेंद्र आव्हाड

मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान झाले. (Rajyasabha Election) मात्र मतमोजणीला विलंब होत आहे. कारण भाजपने मुख्य निवडणूक आयुक्तांकडे यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे (Yashomati Thakur, Jitendra...

Read More

मविआची दोन मतं बाद करण्याची भाजपची मागणी, मात्र मागणी फेटाळली, काय झालं विधानभवनात ?

राज्यसभा निवडणूक हे भाजपा आणि महाविकासआघाडी दोघांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. आणि या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रत्येक मतही महत्त्वाचे आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकत्र ताकद...

Read More

“चंद्रकांत दादा, आता वेळ अशी आलीय की…” काय म्हणाल्या यशोमती ठाकुर ?

‘‘तुम्ही घरी जा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा, नाही तर मसणात जा’’, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून केलं होतं. त्यामुळे नव्या वादाला...

Read More

अच्छे दिन आणणाऱ्यांनीच आणले महागाईचे दिन; यशोमती ठाकूर यांची केंद्रावर टीका

मुंबई: दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईच्या मुद्द्यावरून महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ‘अच्छे दिन’ आणणाऱ्या लोकांनीच ‘महागाईचे दिन’ आणले, असं म्हणत त्यांनी मोदी...

Read More

Corona मुळे पालक गमावलेल्या बालकांना Government योजनांचे लाभ मिळवून द्यावेत – Yashomati Thakur यांचे निर्देश

टिओडी मराठी, धुळे, दि. 8 ऑगस्ट 2021 – कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना आधार देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा बालकांना शासकीय योजनांचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत. इतकेच नव्हे, तर या...

Read More