सोलापूर | तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता आषाढी यात्रेचे औचित्य साधून ते आपल्या संपूर्ण...
पुणे | MPSC टॉपर दर्शना पवार(Darshana Pawar) हत्या प्रकरणाचा तपास करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. राहुलला (Rahul Handore) लग्नाला नकार दिल्यानेच त्याने दर्शनाला फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिचा...
नवी दिल्ली | वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा पराभव होऊन अनेक आठवडे झाले, पण खेळाडूंच्या हृदयात अजूनही वेदना कायम आहेत. विशेषत: रविचंद्रन अश्विन, ज्याला संघ व्यवस्थापनाने प्लेइंग इलेव्हनमधून...
मुंबई | बीआरएस पक्ष महाराष्ट्रात पाय पसरत आहे. या पक्षामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारण्यात आला असता. त्यांनी...
नवी दिल्ली | पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला जोरदार टक्कर देण्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी महत्त्वपूर्ण बैठक आज, शुक्रवारी बिहारमध्ये होत आहे....
नवी दिल्ली | भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सेहवागला मुख्य निवडकर्ता पदाची ऑफर देण्यात अली होती या संबंधित सर्व बातम्या त्याने फेटाळून लावल्या आहेत....
पुणे | दुधामध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून त्याद्वारे भेसळखोरांवर छापा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, दूध संस्थांवर फौजदारी कारवाईसोबत भेसळखोरांना चाप लावण्यासाठी त्यांच्यावर...
पुणे | एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येप्रकरणी राहुल हंडोरे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे पोलिसांनी राहुल याला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरुन अटक केली. राजगडाच्या...
सातारा | सातारच्या दोन्ही राजेंशी विकासकामासंदर्भात चर्चा झाली, त्यांनी काही निवेदनही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. वादाचे म्हणाल तर अशा गोष्टी कधी-कधी होत असतात, पण तिथे काहीही...
मुंबई | शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले...