एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. (Maharashtra political crisis) हा वाद आता न्यायालयात गेला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे दोन तृतीआंश आमदार आहेत....
मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे. (Uddhav Thackeray appeals to MLAs) आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे...
एक आगळावेगळा सत्तासंघर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात (maharashtra political crisis) सध्या सुरू आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्याच्या केंद्रस्थानी आल्यानंतर एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी नवनवीन डावपेचांना सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे गेल्या काही...
राज्यात सध्या मोठा सत्ता संघर्ष सुरू आहे. या रंगलेल्या सत्तानाट्यात एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेकडून एकमेकांविरुद्धच राजकारण केले जात आहे. एकीकडे राज्यपालांनी ठाकरे सरकारने (Thackeray Government) गेल्या काही दिवसांत...
शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील मविआ सरकार संकटात सापडलं असून हे सरकार अल्पमतात आल्याचाही दावा केला जात आहे. मात्र आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी अजूनही चर्चा...
एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी, प्रतोद सुनील प्रभू यांना सर्वोच्च न्यायलयाने नोटीस बजावली आहे...
राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. अजित पवार यांनी स्वतः ट्वीट करत याबाबत माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आवाहन...
एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या शिवसेना आमदारांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आता शिवसेना नेत्यांकडून बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve...
संजय राऊतांना आमच्यावर टीका करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी केलंय. (Deepak Kesarkar on Sanjay Raut) संजय राऊत यांना राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान केलं, ही...
शिवसेनेतील आमदारांसह 9 मंत्र्यांनी देखील मोठं बंड केलं आहे. आणि या बंडाला मोठा कालावधी लोटत आहे. मात्र यामुळे जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या...