मुंबई: ठाकरे सरकारच्या सगळ्या घोषणा केवळ कागदावरच आहेत. पंचनाम्याआधी मदत करा. केवळ पोकळ आश्वासने देऊ नका. प्रत्यक्ष मदत करा, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. उद्यापासून (ता.२) भाजप...
मराठवाडा
औरंगाबाद: मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली, मात्र आम्ही सरकार म्हणून या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत, असे म्हणत ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिली आहे त्याच सोबत सर्वतोपरी मदत त्यांना...
औरंगाबाद: मराठवाड्यात सोमवार पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये अनेक गावांचा संपर्क देखील तुटला असल्याची माहिती समोर...