मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली. सदाभाऊ खोत यांची सुरक्षा वाढवण्याची सूचना आज सकाळीच राज्याच्या पोलीस प्रमुखांना...
सध्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलचं तापल्याचं बघायला मिळतंय. याही निवडणुकीत भाजपकडून पुन्हा एकदा पंकजा मुंडे (pankaja Munde) यांना डावलण्यात आलं आहे. या आधीही राज्यसभा...
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया देशमुखचं ((Genelia Deshmukh) तेलुगू चित्रपटांशी फारच खास नातं आहे. कारण अभिनेत्रीने हिंदीपेक्षा जास्त साऊथ चित्रपटांमध्ये काम केलंआहे. ही अभिनेत्री साऊथ इंडस्ट्रीत पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक...
माझी तुझी रेशीमगाठ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेत(series) यश आणि नेहा यांच्यातील रेशीमगाठ आता कुठे जुळत आहे. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतानाच दोघांच्या प्रेमाला आता ग्रहण लागणार आहे....
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government) ‘अग्निपथ’ योजनेला उत्तर प्रदेशपासून तेलंगणापर्यंत विविध राज्यांमध्ये विरोध होत (Agnipath Scheme Violence) आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा बिहारमध्ये दिसून येत आहे. सैन्य...
Maharashtra : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दोन वर्षांनंतर प्रथमच यावर्षी आषाढी एकादशीनिमित्त वारी सोहळा होत आहे. वारीसाठी राज्यभरातून हजारो पालख्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात. यंदा लाखोंच्या संख्येने...





