मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला सरकारला एक मोठा धक्का दिलाय. मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विधान परिषद निवडणुकीत मतदान करता यावं, यासाठी दाखल केलेली याचिका...
काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना करोना संसर्ग झाला होता. करोनामुळं प्रकृतीबद्दल समस्या निर्माण झाल्यानं सोनिया गांधी यांना नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Sonia Gandhi...
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारत 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण हे 96.06 टक्के आहे. (Maharashtra...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग तिसऱ्या दिवशीही ईडीने केलेली चौकशी ही केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरून करण्यात आली आहे. गांधी कुटुंबाला राजकीयदृष्ट्या संपवण्याच्या सूडभावनेने ही कारवाई केली जात आहे, काँग्रेस...
पुणे : मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे (MNS Leader Vasant More) यांच्या मुलाला धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्यानंतर वसंत मोरे यांनी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल...
केंद्र सरकारने अग्निपथ (Agneepath) भरती योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत तरुणांना सैन्यात भरती होण्याची संधी मिळणार असल्याचे जाहीर केले. मात्र, या योजनेअंतर्गत केवळ चार वर्षांसाठीच भरती केली जाणार असल्याने...
त्या रात्री दहाच्या सुमारास सासवडहून( sasvad) कात्रजकडे (katraj) जाणारी शेवटची गाडी सुटली. या गाडीत ‘ती’ एकमेव महिला प्रवासी होती. ११:४५ वाजण्याच्या सुमारास गाडी कात्रज येथे आली. या महिलबरोबर तिचं...






