औरंगाबाद: मराठवाड्यात सोमवार पासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याने अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांमध्ये अनेक गावांचा संपर्क देखील तुटला असल्याची माहिती समोर...
हवामान
मुंबई: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार गुलाब चक्रिवादळ आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी उत्तर आंध्रप्रदेशातील कलिंगपट्टम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही याचा परिणाम...
मुंबई: सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारण ११० टक्के पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार सप्टेंबरमध्ये पावसाची सरासरी १७० मिलीमीटर...


