केंद्र सरकार

६७ वर्षांनंतर अखेर एअर इंडियावर टाटांचीच मालकी!

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे....

Read More

पेट्रोल डिझेल सोबतच आता नैसर्गिक वायूच्या किंमतीत वाढ; १ ऑक्टोबर पासून नवीन दर लागू

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर वाढतच आहेत त्यात आता नैसर्गिक वायूच्या किंमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हा...

Read More

आता विद्यार्थ्यांना मिळणार सकस आहार; प्रधानमंत्री पोषण योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली: शासकीय व अनुदानित शाळांतील बालवाडीसह प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून मोदी सरकारने ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...

Read More

आंदोलन मागे घ्या आणि चर्चेला पुढे या; शेतकरी आंदोलकांना केंद्र सरकार कडून निमंत्रण

नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात आंदोलन तीव्र करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन...

Read More

सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्राने केलेल्या बादलांच्या विरोधात न्यायालयात जाणार – अजित पवार

बारामती: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला...

Read More