नवी दिल्ली :महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निर्णय अखेर सर्वोच्च न्यायालयात दुपारी १२.३० वाजता होणार आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या विविध मुद्द्यांवर जून महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीकडे राज्याचं लक्ष...
N.V. Ramanna
टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट 2021 – चर्चेविना पारित झालेल्या विधेयकावर सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांनी चिंता व्यक्त केलीय. संसदेमध्ये चर्चेविना महत्त्वाची विधेयके, कायदे मंजूर होत आहेत, याबाबत...