महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या वक्तव्यानंतर राजकीय पक्षांसह सामान्य नागरिकांकडूनही निषेध केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आता यावर...
मुंबई : गुजराती आणि राजस्थानी लोक मुंबईतून (Mumbai) निघून गेले तर मुंबईत पैसा उरणार नाही, असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलं होतं. त्यावरून आता...
शिवसेनेतील बंडानंतर राज्यात होत असलेल्या सत्तानाट्यात भाजपने अखेर थेट उडी घेत महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. (BJP demands floor...
मुंबई : राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला ( Maha Vikas Aghadi Goverment ) बहुमत चाचणी सिध्द करण्याचे आदेश दिल्यापासून भाजपच्या (BJP) गोटात हालचालींना वेग आलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP...
राज्यात सध्या मोठा सत्तासंघर्ष आहे. शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झालं आहे. (Shivsena MLA) सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने सत्ताधारी गोटात...