नवी दिल्ली: लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवरून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. या लोकांना लाज वाटली पाहिजे. मानवी जीवनाची...
asaduddin owaisi
कानपूर: “मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीमधील बँड बाजा पार्टीसारखी झाली आहे, जिथे त्यांना (मुस्लिमांना) आधी संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि लग्नाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर बाहेर उभं केलं जातं”, अशी खंत ओवेसी...