मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस पक्ष हेडलेस झाला आहे. त्याचा भाजप फायदा घेत आहे. त्यामुळे काँग्रेसने अध्यक्षपदाचा विषय मार्गी लावावा, असा...
पणजी: शिवसेना खासदार संजय राऊत हे गोव्याच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी सतत पक्ष बदलत राहणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. आम्ही निर्लज्ज लोकांना पक्षात घेत नाहीत, असे स्पष्ट मत त्यांनी यावेळी...
मुंबई: आम्ही महाराष्ट्रात कोणताही पक्ष फोडला नाही. आज भारतीय जनता पक्ष कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून ते कोणावर तरी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका...
मुंबई: संजय राऊत यांनी महावीकस आघाडीचा प्रयोग इतर राज्यांमध्ये देखील करणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर...
मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीने महाराष्ट्रात बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्ता स्थापन करण्यापासून रोखले. सत्तेसाठी स्थापन झालेला हा...