नवी दिल्ली: एअर इंडियाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. देशातील टाटा सन्सकडे पुन्हा एकदा एअर इंडियाची मालकी आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे....
नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तर वाढतच आहेत त्यात आता नैसर्गिक वायूच्या किंमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हा...
नवी दिल्ली: शासकीय व अनुदानित शाळांतील बालवाडीसह प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा म्हणून मोदी सरकारने ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण’ योजनेला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात आंदोलन तीव्र करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन...
बारामती: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला...