अनंत गिते

खंजीर हा शिवसेना आणि राष्ट्रवादीतला समान दुवा; भाजप नेते भातखळकरांचा टोला

मुंबई: खंजीर खुपसून राष्ट्रवादीचा जन्म झालाय, खंजीर खुपसून शिवसेनेने सत्ता मिळवली आहे. खंजीर हा दोघातला समान दुवा आहे, असा टोला भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे....

Read More