आशिया कपमध्ये (Asia Cup) भारतानं कट्टर प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव केला. (India vs Pakistan Match) अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतानं विजय...
IndvsPak
भारताने पाकिस्तानवर अखेरच्या षटकात दमदार विजय मिळवला पण भारताने हा सामना कसा जिंकला? (IndvsPak Cricket Match) याबद्दल भारताचा कर्णधार रोहित शर्मानं (Captain Rohit Sharma) एका वाक्यात सामना संपल्यावर प्रतिक्रिया...