बारामती: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या बाबतीत केंद्र सरकारने बरेच बदल केले आहेत. जिल्ह्याचा अशा बँका चालवण्याचा अधिकार केंद्राने काढून घेतला आहे. अध्यक्ष व संचालक निवडीमध्ये देखील केंद्राचा हस्तक्षेप वाढला...
महाराष्ट्र
मुंबई: संजय राऊत यांनी महावीकस आघाडीचा प्रयोग इतर राज्यांमध्ये देखील करणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना २०२२ मध्ये होणाऱ्या सर्वच जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर...
नागपूर : शरद पवार यांनी केलेल्या जमीनदारीच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने कधीही जमीनदारी केली नाही. काँग्रेस काही जमीनदाराचा पक्ष नाही. काँग्रेसने...
पारनेर: राज्यात मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. केंद्र व राज्य सरकार भ्रष्टाचार रोखण्यासाठी कोणतीही पावले उचलताना दिसत नाही. त्यामुळे...