वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor Project) प्रकल्पाच्या मुद्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपामुळे (BJP) हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला असा आरोप महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांकडून केला जात...
औरंगाबाद : अविवाहित तरुणीला लिव्ह इनमधून गर्भधारणा झाली. बाळ नको असल्याने संबंधित महिलेने गर्भपाताच्या परवानगीसाठी औरंगाबाद खंडपीठात (Court denied the abortion request) धाव घेतली. मात्र सात महिन्यांचा पूर्ण वाढ...
मुंबई : महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः शिवसेनेच्या गोटात मोठे बदल झाले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना राज्यांच्या विविध भागातून बसणारे...
औरंगाबाद : शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी काँग्रेसला चांगलाच धक्का दिला आहे. काँग्रेसचे औरंगाबादचे नेते सचिन तायडे (Sachin Tayade) यांनी शिवसेनेत प्रवेश...
पुणे: भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे (MIT-WPU Pune) यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय १२व्या भारतीय छात्र संसदेचे दि.१५ सप्टेंबर ते...
मुंबई: राज्यात सत्ताबद्दल होऊन भाजपाची सत्ता येताच खुलेआम धमक्या देण्याचे प्रकार वाढले असून कायद्याचे राज्य अशी देशभर ओळख असलेल्या महाराष्ट्रासाठी (Maharashtra) ही चिंतेची व गंभीर बाब आहे. विशेषतः सत्ताधारी...
CM Eknath Shinde On Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचं खापर आता महाविकास आघाडीवर फोडलं आहे. गेली दोन...
महाराष्ट्र राज्यासाठी महत्त्वपूर्ण, दोन लाख कोटींची गुंतवणूक आणि दीड लाख जणांना रोजगार उपलब्ध करुन देणारा ‘वेदांता’ ग्रुपचा सेमीकंडक्टर व डिस्पले फॅब्रीकेशनचा प्रकल्प (Vedanta group Semiconductor and display fabrication project...
महाराष्ट्रातील फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणार असल्याची माहिती आहे. आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील हा एक महत्वाचा प्रकल्प होता ज्याने रोजगार निर्मिती होणार होती. मात्र, हा प्रकल्प गुजरात राज्यात जाणार...
मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाजपवर पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. आदित्य...









