world cup

विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय; कर्णधारपद सोडण्याच्या चर्चेला दिला पूर्णविराम

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. अखेर या चर्चेला विराट कोहलीनेच...

Read More