मुंबई | मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्त्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल...
मुंबई | राज्यातील राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आदित्या ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर ईडीकडून छापेमारी सुरू असल्याची बातमी समोर येत आहे. मुंबईत 10 ठिकाणांवर...
नवी दिल्ली | मणिपूरमध्ये भाजपचे सरकार बहुमतात आहे. दीड महिन्यांपासून राज्यात सुरू असलेला हिंसाचार रोखण्यात भाजप सरकारला अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर मैतेई समाजाचे नऊ आमदार त्यातही भाजपचे आठ...
मुंबई | शिवसेना पक्षात झालेल्या बंडाला एक वर्ष पूर्ण झालं. या बंडाचे मुख्य सूत्रधार असलेल्या एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांना अंधारात ठेवून शिवसेनेच्या आमदारांना सुरतला...
नवी दिल्ली | संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताची गरज असल्याचं मत संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी व्यक्त केलं आहे. सुरक्षा परिषदेत आणखी चांगल्या प्रतिनिधींची गरज आहे. विशेषतः...
मुंबई : संभाजीराजेंना पुढे करुन महाराष्ट्रातील राजकारणात गडबड करण्याचा प्रयत्न होता. अधिक पैसा खर्च करु शकतो, घोडेबाजार करु शकतो अशा पट्ट्यातून उमेदवार देण्यात आला आहे, अशी टीका शिवसेना खासदार...
मुंबई: अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय वाईट टीका केली होती. अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध केला होता, काही ठिकाणी तक्रारीही दाखल...