rayat kranti sanghatana

“कांदा प्रश्नाचा एका आठवड्यात निर्णय घ्या नाहीतर…”; सदाभाऊ खोतांचा सरकारला अल्टिमेटम

नाशिक : एका आठवड्याच्या आत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं दखल घेतली नाही तर ही शेतकऱ्याची पोरं मंत्रालयावर चालून आल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ...

Read More