international

भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल; पंतप्रधान मोदींची ग्वाही

नवी-दिल्ली: संयुक्त राष्ट्रांच्या COP-26 या जागतिक हवामान परिषदेत सोमवारी(२ नोव्हें.) बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत २०७० पर्यंत शून्य कर्बउत्सर्जनाचे लक्ष्य गाठेल, अशी ग्वाही दिली आहे. भारत आपली...

Read More

टीम इंडियावर आरोप करणाऱ्या इंग्रजी माध्यमांना सुनील गावस्करांचे चोख प्रत्युत्तर!

मुंबई: १० सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने हा...

Read More

भारत-इंग्लंड कसोटीचा अंतिम सामना ‘या’ कारणामुळे करावा लागला रद्द

नवी दिल्ली: १० सप्टेंबरपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना मँचेस्टर येथे सुरू होणार होता. मात्र, अंतिम कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या मॅनेजमेंटमधील एका सदस्याला कोरोना झाल्याचे आढळून आले. त्याच...

Read More