‘आझादी का अमृत महोत्सव’चे औचित्याने ‘हर घर तिरंगा’ उपक्रम देशभर सुरू आहे. यामध्ये पुण्यात बाणेर येथे ‘नेटसर्फ नेटवर्क’च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. 120 फूट...
Har Ghar Tiranga
मुंबई : स्वातंत्र्याचा अमृत आपण साजरा करत आहोत. त्यामुळे 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनाची तयारी जोरात सुरू आहे. यामध्ये आजपासून ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियानाला सुरूवात होणार आहे....
लाखनी येथे तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, समर्थ महाविद्यालय, समर्थ विद्यालय, राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय, समर्थ प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर तिरंगा’...
मुंबई : भारतीय राष्ट्रध्वज हे संपूर्ण राष्ट्रासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रमांतर्गत केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमाला मान्यता दिली आहे. याअंतर्गत...