datta bharane

“…तर मुख्यमंत्र्यांना महापुजेसाठी पाऊल ठेवू देणार नाही”; धनगर समाज आक्रमक

पंढरपूर : उजनीच्या पाण्यावरून सुरु झालेला वाद आता चांगलाच पेटू लागला असून यात आता जातीचे राजकारण देखील होऊ लागले आहे. उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूरला पळविल्याचा आरोप करत सोलापूर...

Read More