मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे...
Maharashtra Karnataka Border Dispute
संजय राऊतांना तुरुंगाबाहेरचं वातावरण मानवत नाही, पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये, असं म्हणत शंभूराज देसाई यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. सध्या राज्यात महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा (Maharashtra Karnataka Border...