नवी दिल्ली: कृषी कायद्यांविरोधात आंदोलन तीव्र करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पुन्हा एकदा चर्चेचे निमंत्रण दिले आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन सरकारशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन...
भारत बंद
नवी दिल्ली: केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) ‘भारत बंद’ ला सुरुवात झाली आहे. या बंदला राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. या दरम्यान, शेतकऱ्यांनी विविध महामार्गावरील...